Breaking news
Popular News
गडचिरोलीत वीस वर्ष सत्ता भोगूनही विकास शून्य — काँग्रेस व भाजपविरोधात...
गडचिरोली — शहरातील वीस वर्षांच्या सत्ताकालात कोणताही उल्लेखनीय विकास न करता चारशे कोटी निधीचा केवळ ‘विकासाचा बनाव’ दाखवणाऱ्या काँग्रेस व भाजपला मतदारांनी हद्दपार करण्याचा...
इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा संविधानिक...
गडचिरोली :
इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात...
LATEST ARTICLES
चालत्या कंटेनरला कारची जोरदार धडक; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, वाहतूक नियमांच्या जनजागृतीची मागणी…
गडचिरोली : शहरातील वाढती जड वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी...
‘आपत्कालीन वार्ड’ की ‘गॅस चेंबर’? जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप…
गडचिरोली : मुख्यमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर अव्यवस्था आणि निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यात...
भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक! गावाकडे परतणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू; नात्यातील तरुण गंभीर..
गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारा...
“गडचिरोली नक्षलमुक्त केल्यानंतर आता शेतकरीमुक्त करणार काय?”; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून संतप्त शेतकऱ्यांचा सवाल……
गडचिरोली तालुक्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर गावात आज विमानतळ प्राधिकरणाकडून जागेच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध करत सर्वेक्षण थांबविले. कोणतीही...
शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय भूमी अधिग्रहण होणार नाही” म्हणणाऱ्या सरकारवरच सवाल; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून ग्रामस्थांचा संताप…
गडचिरोली:गडचिरोली तालुक्यातील शिवनीजवळील हिरापूर गावात आज प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूमी सर्वेक्षणावरून मोठा तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना, ग्रामसभेची मंजुरी किंवा...






















